Description
प्रिं. वासुदेवराव पटवर्धन यांच्या निधनाने जशी महाराष्ट्र-वाङ्मयाची, तशीच ‘मनोरंजना’चीही मोठी हानी झाली आहे. ‘मनोरंजना’च्या लेखक-वर्गापैकी ते एक होते, एवढेच नव्हे, तर त्याला लेखनसहाय्य करावयाला ते नेहमी तयार असत.एकोणिसाव्या शतकातील एक विचारवंत ! जग हे एक ‘ प्रचंड काव्य ‘ आहे, म्हणूनच ते आनंदाचे वसतिस्थान आहे, अशी त्यांची धारणा ! त्यांचं बोलणं विनोदी, पण आतले विचार गंभीर !अशा व्यक्तीमत्वाचा वेध –
Reviews
There are no reviews yet.