Description
‘धर्मग्रंथावर समाजसंस्था उशी करण्याचे दिवस संपले’ अशी घोषणा करणारे कर्ते विचारवंत स्वातंत्र्यवीर सावरकर!
सावरकरांचे क्रांतिकारक समाजकार्य पाहून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भाई माधवराव बागल, ‘सत्यवादी’ कार बाळासाहेब पाटील प्रभृती ब्राह्मणेतर सुधारकही प्रभावित झाले होते. याचे रहस्य कशात होते ? ती उकल करून दाखवणारा ग्रंथ.
Reviews
There are no reviews yet.