Description
पर्यावरणाच्या वैशिष्टयाची किंवा समस्यांची केवळ माहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाची जी एक दॄष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजे ती निर्माण करते. ही दॄष्टी अधिकाधिक विकसित करून पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करता येईल हे नेमकेपणानं सांगते. हसत-खेळत चाललेल्या गप्पांमधून विषयाची माहिती एकीकडे मुलांना रंजकपणे मिळत राहतेच; पण त्याचबरोबर समस्या आणि उपाय ह्या दोन्हींशी आपण अतूटपणे जोडलेले आहोत हे जाणवत राहून मुलांना कॄतीसाठीही प्रेरणा मिळते. ७वी ते ९वी ह्या वयोगटातील विदयाथर्यांसाठी हे पुस्तक अपरिहार्य आहे! इयत्ता ५ वीच्या ’बालभारती’मधला ’निसर्गाचे वरदान’ ह पाठ ह्याच पुस्त्कातून घेतलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.